१० दिवसात खड्डे न भरल्यास नो टोल; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल<br />लोकमत : येत्या १० दिवसाच्या आत ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे भरले गेले नाही तर संबंधित अधिका-यांवर कारवाई केली जाईल आणि टोल रोडवरील टोल बंद केले जातील अशा शब्दात खडे बोल ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगड जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी अधिका-यांना सुनावलेत... <br />ठाणे आणि रायगड जिल्ह्यात रस्तांवरुन पडलेल्या खड्ड्यांमुळे या जिल्ह्यातून ये जा करताना फक्त नागरिकांनाच नाही तर अनेक मंत्री आणि राजकीय पक्षांच्या प्रमुखांना देखील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा सामना करावा लागतोय <br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /> <br />#LokmatNews #EknathShinde #Thane <br /><br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19